पावसाळा म्हटलं उन्हाळ्यापासून सुटका रिमझिम बरसणाऱ्या सरी ,भिजणारी लहान लहान पोरं, कामावरून परत येताना साचलेल्या पाण्यामुळे झालेल्या ट्रॅफिक जाम , चुकून घरी विसरलेली छत्री रेनकोट या सगळ्याची…
उन्हाळा आला की, फळांचा राजा आंबा बाजारात सर्वत्र उपलब्ध होतो. आंबा बहुतेकांना खूप आवडतो, काहीजण तर रात्रंदिवस आंबं खात असतात. भात, रोटी किंवा पराठेही अनेक ठिकाणी आंब्यासोबत खाल्ले जातात.…
शरीराचे वजन वाढले, की मनावरचे वजनही वाढू लागते; मग काहींना दिवसाही सडपातळ झाल्याची स्वप्ने पडू लागतात. वजन कमी करण्यासाठी अनेक जण अनेक सल्ले देतात. मग त्यातला कोणता सल्ला मानावा, असे होऊन…
आपण झोपेतुन उठलो असताना आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव, स्नायू आराम केल्यामुळे सैल असतात आणि जसे आपण दिनचर्येला सुरुवात करतो वा केल्यामुळे आपण दिवसभराच्या धावपळीत दिवस घालवतो. आपल्या स्नायूंवर…