Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Agri
आता घरबसल्या मोबाईलवरच करा ई पीक पाहणी; आपत्तीमध्ये सहज मिळवा सरकारी मदत
मुंबई :
शेतकरी राब राब राबून आपली शेती पिकवतो पण अनेकदा पीक जोमात असताना विविध नैसर्गिक आपत्तींमुळे ते नष्ट होते किंवा पिकाचे नुकसान होते. परिणामी शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा सहन करावा…
पाऊस धो धो बरसणार; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढचे चार दिवस महत्त्वाचे
मुंबई :
सध्या वातावरणात भरपूर बदल पाहायला मिळत आहेत. एका बाजूला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला पावसाचा दणका चालू आहे. आसाममध्ये मोठा पूर आलेला आहे. फक्त राज्यातच नाही तर देशातही नैसर्गिक…
शेतकऱ्यांनाही आता मिळणार दर महिन्याला पेन्शन; ही आहे केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना
मुंबई :
पीएम किसान मान धन योजना या योजनेच्या नावातच शेतकरी हा शब्द असल्यानं ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे हे स्पष्टच आहे. ही योजना केंद्र सरकारने सुरु केली असून शेतकऱ्यांसाठीची पेन्शन योजना…
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी योजना, शेती करण्यासाठी मिळणार मदत..?
अकोला जिल्ह्यातील त्याचे अकोट तालुक्यात सोमवारी (ता.16) पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते 'ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे' या अभिवन योजनेचा शुभारंभ नुकताच झाला आहे. या योजनेच्या उद्घाटनावेळी…
शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’..!! अतिरिक्त उसाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय..!
महाराष्ट्रात यंदा अतिरिक्त ऊसाचा मोठा प्रश्न उभा राहिलाय. मे महिना अर्धा सरला, तरी लाखो शेतकऱ्यांच्या शेतात ऊस तसाच उभा आहे. राज्यात यंदा ऊसाचे बेसुमार उत्पादन झाले. त्यामुळे गेल्या…
पुढील 3 दिवस ‘या’ 12 जिल्ह्यांना येलो अलर्ट; पाऊस धो धो बरसणार
मुंबई :
सध्या महाराष्ट्रात भयंकर उकाड्याचे वातावरण आहे. एका बाजूला पाऊस आणि दमट वातावरण तर दुसऱ्या बाजूला उन्हाचा तडाखा बसत आहे. अशातच यावर्षी मान्सून लवकरच दाखल होणार असल्याचा…
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, ‘या’ पिकाच्या लागवडीबाबत कृषी विभागाचा मोठा निर्णय..!
शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. सध्या शेतातील पूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली असून, शेतकऱ्यांचे सारे लक्ष आगामी खरीप हंगामाकडे लागले आहे. बि-बियाणे, खतांची खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे..…
‘या’ दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता
मुंबई :
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 11 वा हप्त्याची प्रतिक्षा देशातील 12.5 कोटी शेतकऱ्यांनी लागली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पीएम किसान…
पावसाचं राज्यात आगमन; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई :
सध्या एका बाजूला उन्हाळा संपण्याची लक्षणे दिसू लागली आहेत त्यामुळे लोकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तसेच आता लोकांचे लक्ष मान्सूनकडे लागलेले आहे. मात्र त्यातल्या त्यात सर्वात…
फळबाग लागवड करा आणि 100% अनुदान मिळवा; जाणून घ्या प्रोसेस
सोलापूर :
सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात आणि त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रात फळबाग लागवड केली जाते. फळबाग लागवड ही संकल्पना त्या शेतकऱ्यांना वरदान ठरली, ज्यांच्या जमिनी पडीक…