🤝 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर – गावसकर ट्रॉफी सुरू आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत 6 गडी राखून विजय मिळवला आहे. यासह मालिकेत 2-0 ची आघाडी घेतली आहे.
👉 भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज केएल राहुल माघारी परतल्यावर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मोलाचे योगदान देत 31 धावांची खेळी केली. या सामन्यात विराट कोहलीने 20 धावा केल्या.
💁♂️ या सामन्यात श्रेयस अय्यर 12 धावा केल्या तर चेतेश्वर पुजाराने चांगली कामगिरी करत 31 धावा केल्या. तसेच या सामन्यात केएस भरतने 31 धावांची अप्रतिम खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
📣 _*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in